सात्विक , सर्वांगीण विकास हाचं खरा विकास .....
आज आपण ज्या युगात जगतं आहोत ते आहे कलियुग आणि ह्या चालू असणाऱ्या कलियुगाचे सद्या पहिले चरण चालू आहे आणि अजून लाखो वर्षे जायची आहे त्यानंतर ह्या धरतीवरची वाईट मनुष्य जात नष्ट होईल आणि चांगले मनुष्य शिल्लक राहून एका नवीन युगाला म्हणजेचं सतयुगाला सुरुवात होईल . आज जगभर जो कोरोना विषाणू थैमान घालत आहे ना! तो फक्त आपल्या मनुष्यजातीला निसर्गाकडून दिली गेलेली एक छोटीसी ठेचं आहे . जीच्यामुळे फक्त आपल्या शरीररुपी मनुष्यजातीच्या पायालाचं इजा झालेली आहे म्हणजेचं " अधू झालेली आहे पण नष्ट नाही " आणि म्हणून जर आपण यापुढेही आपली जगण्याची दिशा ही बदलली नाही ना! म्हणजे फक्त एकाच बाजूचा , एकाचं गोष्टीचा विचार आणि विकास करत राहिलो ना! तर येणार्या काळात यापेक्षाही वाईट दशा आपली झाल्याशिवाय राहणार नाही .
म्हणून अजूनही वेळ गेलेली नाहीये , आज छोटा दगड पडला आहे , उद्या संकटांचा मोठा दगड आपल्या डोक्यात पडायच्या आधी आपण आपली जगण्याची दिशा बदलुया! म्हणजेचं फक्त आर्थिक दिशेचाचं विचार न करता आपण सामाजिक , आध्यात्मिक , नैतिक आणि नैसर्गिक मूल्यांचा देखील विचार आणि विकास करूयात म्हणजे भविष्यात अशी परिस्थिती आपल्यावर ओढावणार नाही . ही बाब म्हणजे अशी आहे ,




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा